• About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy
newshindindia
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
  • Home
  • Business
  • Education
  • Finance
  • Entertainment
  • Editor’s Picks
  • Sports
  • Lifestyle
  • New Products
  • Real Estate
  • More
    • Technology
    • Tourism
    • General
    • Health
    • Public Interest
No Result
View All Result
newshindindia
No Result
View All Result
Home Articals

अकाली वृद्धत्व येण्यामागील काय आहेत कारणे? 50-60 वयात दिसणारी लक्षण 40-45 या वयातच का जाणवू लागतात

newshindindia by newshindindia
September 3, 2022
in Articals, General, Health, Lifestyle, Public Interest, Uncategorized
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

30 ते 40 वयोगटातील लोक खूप उत्साहीत असतात. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे 50-60 वयात दिसणारी लक्षण 40-45 या वयातच  जाणवू लागतात. केस लवकर पांढरे होणे, थकवा जाणवणे, पचन तंत्रातील बिघाड, दृष्टी कमी होणे, दात कमकुवत होणे, इत्यादी लक्षणे लोकांमध्य लवकर दिसू लागतात. तुम्हालाही असा त्रास होत आहे का ? तुमची चाल मंदावली आहे का ? वयाच्या चाळीशीतच म्हातारपण येऊ लागले आहे का ? तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत आहेत का ? जर याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला वेळेवरच सावध  होऊन जीवनशैलीत काही बदल करण्याची गरज आहे. ही लक्षणे वेळीच ओळखून त्यानुसार बदल केल्यास, काही उपाय केल्यास तुम्ही तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह व्हाल.

चालण्याची गती मंदावणे- जर चाळीशीतच तुमचा चालण्याचा वेग मंदावला असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा. ही परिस्थिती सुधारण्यासाठी एका मिनिटांत 100 पावलं चालण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला आरामदायक वाटतील अशा चपला किंवा बूट घालू शकता. तसेच मित्रांचीही मदत घेऊ शकता.

सन स्पॉट्स – कडक उन्हामुळे तुमचा चेहरा, हात किंवा पाय यावर काळ्या अथवा चॉकलेटी रंगाचे डाग आले आहेत का ? 50 वयोगटातील लोकांच्या बाबतीत असे होणे कॉमन आहे. मात्र यापैकी काही लक्षणे आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्या डागांचा रंग खूप गडद असेल किंवा त्यांचा आकार बदलत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवा. तसेच बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा, त्यामुळे तुमचे उन्हामुळे संरक्षण होईल. सकाळी 10 ते 2 या वेळेत खूप कडक ऊन असते, तेव्हा शक्यतो या वेळेत बाहेर पडणे टाळावे.

स्मरणशक्ती कमी होणे – आजकाल चाळीशीही लोकांना स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होतो. बऱ्याच वेळा लोकांना एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा पत्ता लक्षात ठेवणे कठीण जाते किंवा ते आठवायला खूप वेळ लागतो. तुम्हाला चांगली स्मरणशक्ती हवी असेल तर पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच व्यायामही करावा. जास्तीत जास्त वेळ लोकांसोबत घालवावा.

सांधेदुखीचा त्रास – 55 ते 60 या वयोगटातील लोकांनाच सांधेदुखीचा त्रास व्हावा हे काही गरजेचे नाही. आजकाल ही लक्षणे 45 वर्षांच्या पुरूषांमध्येही दिसू शकतात. या समस्येपासून हळू-हळू मुक्ती मिळू शकते. त्यासाठी आठवड्यातून 1 तास तरी व्यायाम करावा. तसेच लवचिकता, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि ॲरोबिक्स केल्यानेही सांधेदुखी कमी होऊ शकते. त्याशिवाय तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

कोरडी त्वचा – जसजसे वय वाढत जाते तसतसा त्वचेतील ओलावा कमी होऊ लागतो व त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. तुम्हाला ही लक्षणे वयाच्या चाळीशीतच दिसू लागली तर सावध व्हा आणि या गोष्टींची काळजी घ्या.

  •  गरम पाण्याने स्नान करू नये.
  • तुमची त्वचा नीट, हळूवारपणे स्वच्छ करावी आणि वेळोवळी मॉयश्चरायजरचा वापर करावा.
  • आहारात द्रव पदार्थांचा वापर वाढवा.
  • कोरड्या , शुष्क हवेत बाहेर जाणे टाळा.

हातांची पकड कमकुवत होणे – साधारणत: पन्नाशीनंतर आपली पकड कमकुवत होऊ लागते. मात्र 45 वर्षांनंतरच असा त्रास होऊ लागला तर त्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. हाताची पकड मजबूत करण्यासाठी स्ट्रेस बॉल किंवा क्ले ची मदत घेऊ शकता. तसेच वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्यावे

Previous Post

आमदार संतोष बांगर यांच्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी, समज देण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

Next Post

‘रूप नगर के चीते’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

newshindindia

newshindindia

Next Post
‘रूप नगर के चीते’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

‘रूप नगर के चीते’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 86.2k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

July 31, 2022

ओम्नी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केडीए हॉस्पिटल अंतिम फेरीत

November 25, 2022
दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

दि क्लास ऑफ २०२२: भारताची पहिली एनईपीसाठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटीमध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज

September 29, 2022
एनएमपीएल: वाशी वॉरीअरची विजयी सलामी

एनएमपीएल: वाशी वॉरीअरची विजयी सलामी

February 28, 2023

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी

0

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0
प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

प्रौढांच्या लसीकरण संदर्भात अपोलो – आयएमए वैज्ञानिक सत्राचे आयोजन

0

जीवन विमा आणि हमीपूर्ण लाभ देणारे वन प्रीमियम पेमेंट – ‘गॅरण्‍टीड वन पे अ‍ॅडवाण्‍टेज प्‍लान’ कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्‍शुरन्‍सचा नॉन-लिंक्‍ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्‍युअल सेव्हिंग्‍ज लाइफ इन्‍शुरन्‍स प्‍लान*

0

येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी ‘श्यामची आई

September 30, 2023
वनवेब आणि यूटेलसैट विलीन झाले, जगातील पहिली जिओ- लिओ सॅटेलाइट स्पेस कनेक्टिव्हिटी कंपनी बनली

वनवेब आणि यूटेलसैट विलीन झाले, जगातील पहिली जिओ- लिओ सॅटेलाइट स्पेस कनेक्टिव्हिटी कंपनी बनली

September 28, 2023
अंबरनाथ: व्यवसायवाढ आणि उत्तम नागरी जीवनाचा परिपूर्ण मिलाफ

अंबरनाथ: व्यवसायवाढ आणि उत्तम नागरी जीवनाचा परिपूर्ण मिलाफ

September 28, 2023
टाटा मोटर्सकडून प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये असलेली न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच

टाटा मोटर्सकडून प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये असलेली न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच

September 25, 2023

Recent News

येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी ‘श्यामची आई

September 30, 2023
वनवेब आणि यूटेलसैट विलीन झाले, जगातील पहिली जिओ- लिओ सॅटेलाइट स्पेस कनेक्टिव्हिटी कंपनी बनली

वनवेब आणि यूटेलसैट विलीन झाले, जगातील पहिली जिओ- लिओ सॅटेलाइट स्पेस कनेक्टिव्हिटी कंपनी बनली

September 28, 2023
अंबरनाथ: व्यवसायवाढ आणि उत्तम नागरी जीवनाचा परिपूर्ण मिलाफ

अंबरनाथ: व्यवसायवाढ आणि उत्तम नागरी जीवनाचा परिपूर्ण मिलाफ

September 28, 2023
टाटा मोटर्सकडून प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये असलेली न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच

टाटा मोटर्सकडून प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये असलेली न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच

September 25, 2023
newshindindia

News Hind India is the best news website. It provides news from many areas.

Follow Us

Browse by Category

  • Articals
  • Automobile
  • BHAKTI DHAM
  • Book launch
  • Breaking News
  • Business
  • CRIME NEWS
  • DRAMA
  • Editor’s Picks
  • Education
  • Entertainment
  • Finance
  • General
  • Health
  • HINDI MOVIE
  • INCIDENT
  • INTERNATION NEWS
  • IPO AND MARKET NEWS
  • JOB AND VACANCY
  • Lifestyle
  • MARATHI CINEMA
  • New Products
  • New store
  • OTT
  • Political
  • political news
  • Public Interest
  • Real Estate
  • social news
  • SONG LAUNCH
  • Sports
  • STORE LAUNCH
  • T.V. SERIAL
  • TAKE OF NEWS
  • Technology
  • Tourism
  • Trailer Launch
  • Uncategorized

Recent News

येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी ‘श्यामची आई

September 30, 2023
वनवेब आणि यूटेलसैट विलीन झाले, जगातील पहिली जिओ- लिओ सॅटेलाइट स्पेस कनेक्टिव्हिटी कंपनी बनली

वनवेब आणि यूटेलसैट विलीन झाले, जगातील पहिली जिओ- लिओ सॅटेलाइट स्पेस कनेक्टिव्हिटी कंपनी बनली

September 28, 2023
  • About Us
  • Contact Us
  • Advertise
  • Privacy & Policy

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.

No Result
View All Result

© 2022 News Hind India - Rights Reserved by NewsReach.